Author : AMAR PURANIKtweet
हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेमदेशाच्या अबू्रचे धिंडवडे काढणारा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धातील भ्रष्टाचार•अमर पुराणिककॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु व्हायला केवळ ६० दिवस राहिले असताना यातील प्रचंड मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. कोण म्हणतेय, कॉमनवल्थ गेम्स म्हणजे, हा पैशाचा अपव्यय आहे, तर कोण म्हणतो की नेते व सरकारी अधिकारी कर्मचार्यांना अतिरिक्त कमाईसाठीच या खेळांचे आयोजन केले गेले आहे. सेंट्रल व्हिजिलंस कमीशनने केलेल्या तपासात असे आढळुन आले आहे की, या खेळाच्या आयोजकांनी आपले खिसे भरण्यासाठी या खेळांच्या नियोजनांतर्गत अनेक...23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
एंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण?•अमर पुराणिकभोपाळ येथे २६ वर्षांपुर्वी युनियन कार्बाईडची गॅस दुर्घटना भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटना आहे. या घटनेला ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांना शिक्षाही तितकीच मोठी होणे अपेक्षित होते. स्वाभाविकच भोपाळच्यामुख्य न्यायाधीशांकडून सुनावलेल्या निकालानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला गेला, आणि न्यायव्यवस्था व राजकिय यंत्रणेवरील जनतेचा विश्वास उडल्याने भारतीय नागरिक हताश झाला आहे. न्यायपालिकेवर भारतीयांचा विश्वास होता म्हणूनच त्यांनी या निकालाचा २६ वर्षे इतका दिर्घ कालावधी देखील स्विकारला, पण निकाल ऐकल्यावर मात्र त्यांचा न्यायपालिकेवरील विश्वास...23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• चौफेर : अमर पुराणिक • कॉंग्रेस सरकारने अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकाबाबत आश्चर्यचकित करणारी भूमिका घेतली आहे; त्यामुळे संपुआ सरकार कोणत्या तंद्रीत आहे, हेच समजत नाही. अशी भूमिका घेतल्याने लोकशाहीच्या निरोगी तत्त्वांच्या विकासाला बाधा पोहोचते. याला भारतीय राजकारणाचा विकृत पैलू मानला जाईल. निवडणूक जिंकणार्यांचा अहंकार वाढतो. त्यातच दुसर्यांदा निवडणूक जिंकली म्हटल्यावर एकदमच हा अहंकार द्विगुणित होऊन आणखीनच वाढल्यास, त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कॉंग्रेसच्या संपुआ सरकारचीही सध्या अशीच अवस्था झाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या कॉंग्रेसच्या संपुआ...23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• अमर पुराणिक • आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते. प्रकाशक पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी त्याचदिवशी ‘कातळमनीचा ठाव’ या दुसर्या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणाही केली होती. पहिल्या पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनानंतर केवळ चारच महिन्यांत ‘कातळमनीचा ठाव’ हे दुसरे पुस्तक ३ ऑक्टोबर...23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
एखाद्या छायाचित्रकाराला देखील ग्लॅमर मिळावे आणि तो सेलिब्रिटी ठरावा हे कर्तृत्व राजाध्यक्षांनीच पहिल्यांदा करून दाखविले होते. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांची नवी, रेखीव आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करणारा अन् छायाचित्रणाला कलेचा दर्जा मिळवून देणारा एक सौम्य, मंदमंद पाझरणारा अन् निशिगंधाच्या सुगंधासारखा बहरणारा एक कलावंत थांबला आहे. त्याने गाजविलेल्या काळाचे एक स्थिरचित्र कायमचे मार्गदर्शक ठरावे असेच आहे. आपल्या छायाचित्रांना आणि छायाचित्रांच्या विषयांना देखील कुठल्याच चौकटीत अडकू न देता क्षितिजापल्याडची संवेदना देणारा गौतम राजाध्यक्ष नावाचा एक कलावंत छायाचित्रकार आज असा अचानक ‘आऊट...22 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• सडेतोड : अरुण रामतीर्थकर• नॉस्टरडॅम नावाचा एक फ्रेंच ज्योतिषी काही शतकांपूर्वी होऊन गेला. त्याने आगामी हजार वर्षांचे जगाचे भविष्य सांगणारा ग्रंथ लिहिला. त्यात आपल्या देशाबद्दल भाष्य आहे. अनेक वर्षांचे पारतंत्र्य संपून स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी भगव्या कपड्यातील एक नेता उदयास येईल, तो सत्ताधीश होईल. त्याच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता होईल, असे नॉस्टरडॅमचे ४०० वर्षांपूर्वी भारताबद्दल केलेले भविष्य आहे. इतक्या वर्षांत मी पाहिले की, घडून गेलेल्या गोष्टींचा नॉस्टरडॅमच्या भविष्याशी ओढून ताणून संबंध जोडला जात होता. भारताबद्दलचे त्याचे भविष्य...12 June 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• सडेतोड : अरुण रामतीर्थकर• शीर्षक वाचून निश्चितपणे काही जणांच्या चेहर्यावर प्रश्चचिन्ह उमटलेले असेल. कारण सध्याचे युग म्हणजे ‘स्त्री सबलीकरण आणि स्त्री मुक्ती’ वगैरेचे आहे. मुली शिकत आहेत. मुलांप्रमाणे पँट घालून हिंडत आहेत. देवाने दिली नाही म्हणून, अन्यथा दाढीही वाढली असती. करिअर म्हणून शिकत शिकत तिशीच्या आसपास लग्न करतात. शिकून नोकरी लागल्यावर लग्न करायलाच पाहिजे का असे म्हणत एखाद्या तरुणासोबत नवरा बायकोप्रमाणे राहणारी जोडपी पुण्यात अनेक आहेत. त्यातून लग्न केलेच तर ४-६ महिन्यात घटस्फोटाचा निर्णय होतो. पूर्वी शंभरातील...12 June 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे कदापी शक्य नाही, भारतात सर्वात जास्त जकात सोलापूर महानगरपालिका आकारते. जकात रद्द केली तर मनपाला फारसा फरक पडणार नाही. महानगरपालिकेने तज्ज्ञांची समितीच अर्थसंकल्पासाठी नेमावी. त्यामुळे मनपाचा महसूल सर्वसामान्य...31 January 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्या उद्योजकाला राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे...15 January 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधकवृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात् ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरवणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्याना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागवणारी कंपनी लक्ष्मी...15 January 2011 / No Comment / Read More »