Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक
जीएसटी : करप्रणालीचे सुलभीकरण!

जीएसटी : करप्रणालीचे सुलभीकरण!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• वस्तु आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने व्यापारी, उद्योजकांची अनेक कर आणि रिटर्नस भरण्यातून सुटका होणार आहे. एलबीटी, जकात आणि इतर कर हद्दपार होणार आहेत. या करांच्या सरलीकरणामूळे पारदर्शकता येणे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महागाई आणि मंदीला आळा घालण्यात मोदी सरकार आणखीन यश मिळणार आहे. यातून वेगवान विकासाचे स्वप्न साकार होणार आहे. याबाबत असे म्हणता येऊ शकते की जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकार आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योजक आणि व्यापार्‍यांची इतक्यावषार्र्ची मागणी पुर्ण...
‘मेक इन इंडिया’तून विकासाचा समतोल!

‘मेक इन इंडिया’तून विकासाचा समतोल!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• देशाचा सर्वागिण विकास साधताना सर्व बाबींचा समतोल साधत पंतप्रधान मोदींना ‘सबका साथ, सबका विकास’ साधणे शक्य होणार आहे. यातून देशवासियांना चांगला रोजगार मिळेल आणि पर्यावरणही सुरक्षित राहील याचा प्रामुख्याने विचार भाजपा सरकारकडून होताना दिसतोय. पण याची काटेकोर अंमलबजावणी होणे सर्वात महत्त्वाचे आहे. यातूनच मेक इन इंडिया, वेल मॅनेज्ड इंडिया, वेल प्लान्ड इंडिया उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था एका...
एनजीओंचं विदेशी धन

एनजीओंचं विदेशी धन

Author : •चौफेर : अमर पुराणिक• लोकशाही ही जनतेच्या विश्‍वासावर टिकून आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या एनजीओंचा भांडाफोड होणे गरजेचे आहे. आणि अशा एनजीओंना देणग्या देणार्‍या लोकांनाही जागृत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालत असताना चांगले काम करणार्‍या संस्था टिकल्या पाहिजेत. तर अनैतिक संस्था नेतोनाबूत झाल्या पाहिजेत. काळा पैसा भारतात परत आणणे सोपे नसले तरी अवघडही नाही. मोदी सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. बाबा रामदेव आणि भाजपा यांनी निवडणूकीत उचलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. यातून...
सुशासन…! सबलीकरणाची गुरुकिल्ली

सुशासन…! सबलीकरणाची गुरुकिल्ली

Author : •चौफेर : अमर पुराणिक• आर्थिक सबलीकरण हे सुशासनाशिवाय शक्य नाही. सुशासन निर्माण झाल्यास गेल्या दहा वर्षात झालेली देशाची झालेली हनी भरुन काढणे आणि नव्याने भरारी घेणे सहज शक्य होईल. संपुआच्या काळात कुशासन, भ्रष्टाचार इतका फोफावला की त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्याचा संताप जनतेने मतपेटीतून व्यक्त केला आणि सत्तापरिवर्तन घडवून आणले. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक विकासाचे मुद्दे घेतले आहेत. त्यातील ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करुन उपक्रमाला सुरुवातही झाली आहे. विरोधकांच्यामते भाजपा आणि संपुआ यांच्या धोरणात फरक नसल्याचे...
अंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार

अंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार

Author : •चौफेर : अमर पुराणिक• भारत स्वातंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरु यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन मध्यरात्रीची वेळ निवडली होती. हे या सेक्यूलर लोकांना चालते पण स्मृती इराणी यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्योतिषाचा सल्ला घेतला तर मात्र इतका मोठा वादाचा मुद्दा होतो. चमत्कारातून मिळालेले संतपद ‘गुडन्यूज’चा विषय होतो; अन्, स्मृती इराणी यांचे ज्योतिषाकडे जाणे बँडन्यूज ठरते. यालाच सेक्युलर दुट्टपीपणा म्हणतात. आज अमेरिका आणि युरोप मध्येच जवळ जवळ १०० च्या आसपास विद्यापीठात संस्कृत अध्ययन आणि त्या अनुषंगाने संशोधन पण चालू आहे. पण...
कृतिशील परराष्ट्र धोरण!

कृतिशील परराष्ट्र धोरण!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. अतिशय धोरणीपणे आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित करायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात मोदींनी आठ देशांचे दौरे केले आहे. प्रत्येक दौर्‍यातून देशाला मोठा आर्थिक, समारिक आणि राजनैतिकफायदा करुन दिला आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाला मोठा आत्मसन्मान मिळवून दिला आहे. देशाची आर्थिक, सामरिक आणि वाणिज्यिक क्षमता ही परराष्ट्र धोरणावर अवलंबून असते. देशाच्या संरक्षणात आणि विकासात याचा सिंहाचा वाटा असतो.  भारत स्वतंत्र झाल्यापासून परराष्ट्र धोरणाची...
मंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग!

मंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची धूरा हाती घेतली. त्यावेळी मंत्रीमंडळ स्थापन करताना त्यांनी कोणताही पसारा न वाढवता आपले मंत्रीमंडळ संक्षिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला....
AMAR PURANIK : CHAUPHER

AMAR PURANIK : CHAUPHER

Author : Marathi Blog of Mr. Amar Puranik. He is the Journalist of Maharashtra’s wellknown and 90 years old newspaper “Tarun Bharat”. He is the subeditor of Tarun Bharat, and the editor of tarun bharat’s most readed and popular supplement “Aasmant” This blog containt articles written by Amar Puranik. As well as senior writer like Mr. M.G. Vaidya, Mr. Arun Ramtirthkar, Dilip Dharurkar, BJP MP Mr. Tarun Vijay, Mr. Arun Karmarkar, Brg. Hement Mahajan, Mr. Vishwas Pathak, Mr. Malhar Krishna...
संपुआ सरकारचे ‘अधोगती पुस्तक’

संपुआ सरकारचे ‘अधोगती पुस्तक’

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• लोकनियुक्त सरकार सर्वात श्रेष्ठ असते असे म्हटले असले तरीही अगदीच निरंकुश ठेवलेले नाही. त्याला काही स्वायत्त यंत्रणांचा लगाम लावलेला आहे. या स्वायत्त यंत्रणांशी सरकारचे व्यवहार कसे असतात आणि त्यांचे संबंध कसे असतात यावर सरकारची कारकीर्द किती जबाबदारीने पाळली गेली हे ठरत असते. यात प्रामुख्याने सीबीआय, निवडणूक आयोग, महालेखापाल, संसद आणि न्यायालय यांना प्रताडित करण्याचे अश्‍लाघ्य कृत्य कॉंग्रेसने केले आहे. मग हे कॉंग्रेस सरकार लोकशाहीविरोधी नव्हे का? आता निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. आता कितीही...
स्वा. सावरकरांचे समुद्रसाहस: शोध आणि बोध

स्वा. सावरकरांचे समुद्रसाहस: शोध आणि बोध

Author :  •विक्रम श्रीराम एडके हे योग्य नाही मित्रहो! आपल्याकडील सर्वच महापुरुषांच्या चरित्रात सहस्रावधी पे्ररणास्रोत आहेत. द्वेष करण्या, बोलण्या, पाहण्यापेक्षा उठा, जागे व्हा आणि त्या प्रेरणास्रोतांचा शोध घ्या. आचरणात आणा. स्वत: तर सामर्थ्यशाली व्हाच, पण देशालाही शक्तीशाली बनवा. स्वा. सावरकरांच्या रोमहर्षक चरित्रातला एक पैलू मी आज तुमच्यासमोर उलगडला. तुम्हीही असे पैलू शोधा. आता सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर संकल्प करा. सावरकरांचा आदर्श अंगी बाणवा आणि त्यांच्यासारखेच भरतभूमीचे नाव त्रिखंडात गाजवा! तुम्ही हे करु शकता!! तुम्हीच हे करु शकता!!! लंडनमध्ये ‘अभिनव भारत’च्या सदस्यांची...